सामाजिक

Social Politics

राजकीयसामाजिक

राज ठाकरे-भाजपा जवळीकीसाठी जैन मुनींचा सेतू?

मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे १८ लाख मतांवर ज्यांचा थेट प्रभाव आहे असे जैन मुनी नयपद्मसागर महाराज यांनी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र

Read More
Govt policyराजकीयसामाजिक

झोपड्या आणि एसआरएच्या घरांची राजकीय उलाढाल

राज्यात सध्या केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेली कारवाई आणि त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीच्या

Read More
राजकीयसामाजिक

आर्यन खानच्या निमित्ताने राजकीय विखार टोकाला

राजकारण हा लोकांचा समज किंवा आकलनशक्ती यांच्या भोवती खेळला जाणारा खेळ आहे. प्रत्येक राजकीय पक्ष याकडे निट लक्ष देत आपापली

Read More
Govt policyसामाजिक

सोळा वर्षांनंतर येईल राज्य पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल

आपल्याकडे प्रगतीचे मापदंड मोजताना वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावल्या जात असल्या तरी पर्यावरण  संतुलनपूरक असेल तीच खरी प्रगती! याचे कारण ती शाश्वत

Read More
आर्थिकसामाजिक

कोविड मृत्यू : भरपाईसाठी ७०० कोटी लागणार

कोविड१९ मुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीमागे ५० हजार रुपये भरपाई द्यावयाची झाल्यास राज्य सरकारला ७०० कोटी रुपये लागणार आहेत, असा

Read More
आर्थिकसामाजिक

शाळा, महाविद्यालये बंद, पण सरकारी कृपा सुरूच!

कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी शालेय शुल्कात १५ टक्के सवलतीची मागणी केली तर ती पूर्ण होत नाही. किंबहुना त्यासाठी फार

Read More
राजकीयसामाजिक

राज्यपाल कोटा : राजू शेट्टी, एकनाथ खडसे नेमके कोणाला नको?

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे तिघे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवनवर भेटले.

Read More
Govt policyसामाजिक

वातावरणीय बदलांचा सामना महाराष्ट्र करेल?

२०५० सालापर्यंत दक्षिण मुंबईतील बराचसा भाग पाण्याखाली जाईल, असे सांगत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईकरांच्या चिंतेत अलीकडेच भर

Read More
Govt policyसामाजिक

सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी दरमहा ३५ कोटींचा खर्च

सरकारी रुग्णालयांत डॉक्टर उपलब्ध आहेत का, तपासणीसाठी लागणारी यंत्रे व ती चालवणारे तंत्रज्ञ उपलब्ध आहेत का, अत्यावश्यक औषधे उपलब्ध आहेत

Read More
राजकीयसामाजिक

सात वर्षांनंतर प्रदेश काँग्रेसला संपूर्ण कार्यकारीणी

देशाच्या राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी आपल्याला वगळून राजकीय चर्चा होऊच शकत नाही, अशी ठाम धारणा असलेल्या काँग्रेसला अस्तित्वाचा धोका

Read More